HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्यांच्या मृतदेहावर लष्कर करणार अंत्यसंस्कार ?

नवी दिल्ली | भारतीय लष्कराच्या कारवाईत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार नसल्याचा मोठा निर्णय केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराने घेतला आहे. कारण या दहशतवाद्यांच्या मोठ मोठ्या अंत्ययात्रा काढल्या जातात. आणि काश्मिरी तरुणांच्या मनात भारता बद्दल द्वेषाचे बीज पेरले जाते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेला आहे.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र या दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. काश्मीरमधील तरुणांना भारताविरोद्धात भडकविणे आणि त्यांना देशविरोधी कारवायात सामील करुन दहशदवादी बनविणे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ‘ऑल-आउट’ अंतर्गत दहशदवाद्यांना मारले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला नवीन दहशतवाद्यांची फळी तयार होत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे दहशतवादी संघटनाना मोठा धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 |  लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

News Desk

अबब.. 153 किलोचा समोसा पाहिला का?

News Desk

जेट एअरवेजचे माजी सीईओ नरेश गोयल यांच्या घरावरील छाप्यानंतर ईडीने घेतले ताब्यात

swarit