HW News Marathi
देश / विदेश

सरन्यायाशीध आणि न्यायमूर्ती यांच्या वादा मिटला

दिल्ली – सुप्रीम कोर्टमधील ४ न्यायमूर्तींनी १२ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन कोर्टाचे कामकाज योग्य पद्धतीने चालत नसल्याचे आरोप या न्यायमूर्तींनी केले होते. सुप्रीम कोर्टचे बार काऊन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्या मध्यस्थितीने सरन्यायधीश आणि न्यायमूर्ती यांच्यामधील वादा मिटला. अटॉर्नी जनरल के. के. वेगुगोपाल आणि चार न्यायमूर्ती यांची भेट झाल्यानंतर हा वाद मिटल्याचे कळते.

तसेच सुप्रीम कोर्टात पुन्हा सामान्य पद्धतीने कामे सुरू झाली आहेत. तसेच न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनर तोडगा काढण्यात येईल असे मनन कुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही वाद मिटला असल्याचे सांगितले. या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती. कुरियन जोसेफ, रंजन गोगोई, जे. चेलमेश्वर आणि मदन लोकूर या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात ‘मोमो चॅलेंज’चा पहिला बळी

swarit

स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? काय म्हणाले नाना पटोले वाचा

News Desk

अंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती

News Desk