HW News Marathi
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल्स निवडीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

News Desk

अर्थसंकल्प सादर करताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून झाली मोठी चूक

Aprna

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज अंतिम निकाल, सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष

News Desk
महाराष्ट्र

हार्दिक पटेल सेनेच्या जाहिर सभेत

News Desk

मुंबई गजरातचे धडाडीचे नेते हार्दिक पटेल आज शिवसेनेच्या जाहिर सभेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता गोरेगाव (प) रेल्वे स्टेशन जवळील स्टर्लिंग हॉलमध्ये होणाऱ्या या जाहिर सभेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रभाग क्र 55चे शिवसेना उमेदवार बिरेन लिंबाचिया उपस्थित राहणार आहेत.

Related posts

बुलेट ट्रेनची जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याचा सरकारचा निर्णय हास्यास्पद – देवेंद्र फडणवीस

News Desk

फडणवीस सरकारमुळे राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज | पवार

News Desk

वारकरी चिडले, उध्दव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहा!

News Desk