HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपतींच्या भाषणातून गांधी, नेहरू बाद

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वंय सेवी संघाच्या विचारसरणीवर देशाचा कारभार कसा सुरू आहे, याचा प्रत्यय आपणास देशभरात सुरू असलेल्या विवध घटनांवरून येतच आहे. परंतु याच भर टाकली आहे, ती चक्क राष्ट्रपती यांनी. त्यांनी आपल्या भाषणात संघ परिवाला खूष करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा उल्लेख केला. यावरून विरोधकांचे पित्त खवळले आहे. राष्ट्रपतींनी देशाचा अवमान केल्याची टीका कॉँग्रेसने केली आहे. राष्ट्रपीता महात्मा गांधी, पंडीत जवाहर नेहरू यांचा साधी उल्लेखही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला नसल्याचे कॉँग्रेसने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सरकारकडून ‘या’ तीन चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती

News Desk

कोची शिपयार्डमध्ये ओएनजीसीच्या ‘सागर भूषण जहाजावर भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी

News Desk

केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन काल घसरले, १८ जणांचा मृत्यू तर विमानाचे झाले २ तुकडे 

News Desk