HW News Marathi
व्हिडीओ

१५ युक्तिवादांनंतरही न्यायालयाने का नाकारली अर्नबची पोलीस कोठडी ? आज जामीन मिळणार ?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईने राज्यसह केंद्रापर्यंत संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर अलिबागच्या सत्र न्यायालयानं अर्णब यांना १८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरंतर, अर्णबची पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलांकडून तब्बल १५ युक्तीवाद केले होते. मात्र, न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवत अर्णबच्या पोलीस कोठडीस नकार दिला. दुसरीकडे, अर्णब यांनी आपल्या जामिनासाठी अर्ज दाखल केला असून थोड्याच वेळात न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे आणि या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

#ArnabGoswamiArrested #ArnabGoswami #MahaVikasAghadi #RepublicTV #UddhavThackeray #Maharashtra #MahaGovernment #MaharashtraPolice #BombayHighCourt #Alibaug

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री व्हायच्या इच्छेला अजित दादांचा पाठिंबा ! शिवसेना आणि भाजप म्हणते…

News Desk

Sameer Wankhede याचं वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? Kranti Redkar भडकल्या

News Desk

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया |

News Desk