HW News Marathi
व्हिडीओ

Coastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद होण्याची वेळ ? म्हणून मतदानावर बहिष्कार !

कोस्टल रोडविरोधात मुंबईतील वरळी कोळीवाडय़ातील कोळी बांधवांनी ऐन लोकसभा निवडणुकांच्या मध्यात मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्ष केवळ आश्वासने देत असल्याने यंदा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोळी समुदायाने घेतला आहे. वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. मात्र, याच मतदारसंघातील मतदात्यांनी मतदानावर घातलेल्या बहिष्कारामुळे याचा मोठा फटका शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी कोळी बांधवांशी बातचीत केलीये.. पाहूया काय म्हणतायत हे कोळी बांधव…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आमची मते सेनेला देणार!; Ajit Pawar यांचं स्पष्टीकरण

News Desk

धनंजय मुंडेंनी ‘त्या’ सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले, मुंडे का संतापले ?

News Desk

Sanjay Raut यांची सुरक्षा 10 मिनिटे हटवा, उद्या दिसणारच नाही – Nitesh Rane

News Desk