HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर कल्याण मध्ये सर्वात कमी मतदान

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. या टप्प्यात राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह उपनगर आणि अन्य लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पुनम महाजन, अमोल कोल्हे, मनोज कोटक,मिलिंद देवरा, उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पार्थ पवार,अरविंद सावंत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज इव्हिएम मशिनमध्ये बंद झाल आहे.आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर एक नजर टाकुया. तसेच २०१४ मध्ये झालेल्या मदानाची टक्केवारी कीती होती हे पाहूया. #Elections2019 #mumbai #voting #fourthphase #PoonamMahajan #PriyaDutt #votingpercentage

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नामांतरावरून राजकारण खेळू नका’कॉंग्रेसने ठणकावल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार ?

News Desk

जे पण #Matoshreeवर येणार त्यांना शिवसैनिक ‘प्रसाद’ देणार; Rahul Kanal यांचा इशारा

News Desk

RIT च्या विद्यार्थ्यांनी बनवला बैलगाडीसाठी ‘रोलिंग सर्पोट’

News Desk