HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra मध्ये Lockdown लागू शकतो का ? ३ कारणं काय आहेत ?

महाराष्ट्रात तिसरी लाट येणार की नाही यावर अजूनही वेगवेगळी मतमतांतर आहेत.पण जर ही तिसरी लाट आली तर महाराष्ट्रात लॅाकडाउनसारखा विचार पुन्हा होऊ शकतो हे निश्चित झालय.मधल्या काही काळात ही रूग्णसंख्या कमी होती.पण कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलय,ॲागस्ट महिन्यात रूग्णसंख्या ४ हजारांच्या पुढे होतीच,सप्टेंबरमधील ग्राफ सुद्धा तसाच दिसतोय.महाराष्ट्रात मंदिर उघडण्याची मागणी होतेय.गणोशोत्सव,नवरात्र,दसरा,दिवाळी यासारखे सण तोंडावर आहेत,केरळमध्ये ओणम च्या मोठ्या सणानंतर उसळलेली कोरोावाढ आपण पाहतोय त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन लागण्याचा चिन्ह आहेत.नेमकी काय कारण आहेत ? पाहूयात

#MaharashtraLockdown #UddhavThackeray #AjitPawar #RajeshTope #GanpatiUtsav #GaneshChaturthi #Keral #Onam #TaskForce #महाराष्ट्रलॅाकडाऊन

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव-मोदींच्या भेटीने महाराष्ट्रातील भाजप नेते अस्वस्थ ?

News Desk

NCB च्या कारवाईत Rave Party मधून Shah Rukh Khan च्या मुलाला घेतलं ताब्यात!

News Desk

Chhagan Bhujbal NCP | …तर पवार आम्हा सर्वांना घेऊन भाजपमध्ये गेले असते !

Gauri Tilekar