HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांना हिंदुंचा एवढा कळवळा तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकारण अधिक तापलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय

#DevendraFadnavis #UddhavThackeray #BGKolsePatil #ElgarParishad #SharjeelUsmani #Pune #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांनी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडली….राऊतांचा आरोप!

Arati More

शरद पवारांच्या मर्जीतले अनिल देशमुख गृहमंत्री म्हणुन कमी पडतायतं का ?

News Desk

पंकजांचं बैठकांचं सत्र,प्रीतम मुंडेंच्या मौनाचं कारण काय?

News Desk