HW News Marathi
व्हिडीओ

कांदा आणि ऊस उत्पादकांची फरफट कायमच!

कांदा उत्पादक असो की ऊस उत्पादक, असे एकही वर्ष जात नाही की त्याची फरफट झाली नाही. कांद्याचे भाव प्रति किलो दोन-तीन रुपयांपर्यंत कोसळल्यावर जाग आलेल्या राज्य सरकारने कांदा उत्पादकाला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करून तात्पुरती मलमपट्टी केली. त्यामुळे कांदा उत्पादकांना थोडाफार दिलासा मिळाला. ऊस उत्पादक मात्र अद्याप किफायतशीर ‘एफआरपी’च्या प्रतीक्षेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कांदासह ऊस उत्पादकांची महाराष्ट्रात किती फरफट होत आहे. त्यांच्या दुरावस्थेवरून सामनाच्या संपादकीयमधून ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hingoli Fireburst NCP | हिंगोली शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जाळपोळ

Arati More

कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई राज्यभर उभारू; Sadabhau khot यांचा इशारा

News Desk

परमबीरसिंहांनी कसाबला वाचवण्याचा प्रयत्न केला?; ‘त्या’ आरोपांमुळे Param Bir Singh मोठ्या अडचणीत?

News Desk