HW News Marathi
व्हिडीओ

कश्मिरी पंडितांचा टाहो हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत पोहचेल काय?

सत्ता मिळताच समान नागरी कायदा, कश्मिरींचे फाजील लाड करणारे 370 कलम रद्द करणे, अयोध्येत राममंदिर उभारणे आणि कश्मिरी पंडितांना पुन्हा खोर्‍यात नेऊन वसवणे हा सगळा अजेंडाच भाजपने गुंडाळून ठेवला. ‘हक्काची जागा द्या’ असा टाहो आता कश्मिरी पंडितांनी फोडला आहे. हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत हा टाहो पोहचेल काय?, असा सवाल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारला केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने मागच्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ? Vishwajit Kadam यांचं सवाल

News Desk

“Thackeray’ टॅक्स-फ्री नव्हता, मग “Kashmir Files’ का?” राऊतांचा फडणवीसांना सवाल

News Desk

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार ? काय आहे प्रकरण ?

News Desk