HW News Marathi
व्हिडीओ

संसदेतल्या या चुकीमुळे सामान्यांच्या १३३ कोटींचा चुराडा…

संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. पहिल्या दोन्ही आठवड्यात विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेळोवेळी स्थगित करण्यात आलंय. मग तो महागाईचा मुद्दा असो किव्वा इंधन दरवाढ, केंद्रीय कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस हेरगिरी प्रकरणी असो. या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मिळालेल्या एका माहितीनुसार, आतापर्यंत संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय. या नुकसानीत करदात्यांचा १३३ कोटी रुपयांचा चुराडा झाला

#Parliament #ModiGovt #RahulGandhi #sansad #IndianGovernment #loss #farmerprotest #economy

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेना-राष्ट्रवादीची काँग्रेसविरोधात रणनीती ? थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

News Desk

Ajit Pawar NCP | माझ्यात अन् फडणवीसांमध्ये यावर चर्चा !

Gauri Tilekar

Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला ..

Arati More