HW News Marathi
व्हिडीओ

Nira-Devghar, Baramati | नीरा-देवघरच्या पाण्यासाठी बारामतीकर लढणार न्यायालयीन लढाई

नीरा देवघर धरणाचे बारामती व इंदापूरला जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढत नीरा डाव्या कालव्याचे पाणी बंद करत ते पाणी नीरा उजव्या कालव्याकडे वळवले आहे. त्यामुळे फलटण, माळशिरस, सांगोला,पंढरपूरच्या दुष्काळी भागाला अतिरिक्त पाणी मिळणार असले तरी बारामतीचे सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी पाण्यासाठी चांगलेच आक्रमक झाले असून नीरा देवघर धरणाच्या कालव्यांचे काम पूर्ण होईपर्यंत त्या अतिरिक्त पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे या मागणीसाठी आता बारामतीकर न्यायालयीन लढाई लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमचे बारामतीचे प्रतिनिधी हेमंत गडकरी यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याशी संवाद साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Sharad Pawar ED Case | जमावबंदीबाबत पोलिस काय म्हणतात ..

swarit

जितेंद्र आव्हाडांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

आमच्याकडेही मालमसाला आहे, लक्षात असू द्या ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

News Desk