HW News Marathi
व्हिडीओ

पहा राम कदमांच्या वक्तव्यावर काय म्हणाले संजय निरुपम

दहीहंडी उत्सवादरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात तसेच समाजात प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. वादवग्रस्त वक्तव्य केलेल्या राम कदम यांचा राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. राम कदमांच्या वक्तव्यावर मुंबईकर तरुणांना काय वाटते हे जाणून घेतलयं..आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

25 लाखांपेक्षा कमी दरात BDD चाळीतल्या पोलिसांना घरं मिळणार! – Kalidas Kolambkar

Chetan Kirdat

अजित पवार-शाहू छत्रपतींची भेट ! महाराष्ट्रात राजकीय वादळाची चाहूल?

News Desk

Raj Thackeray यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेमागील कारण काय ?

News Desk