HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जनता माफ करणार नाही!

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (८ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात मुंबई पोलिसांची झालेली बदनामी यावरुन अनिल देशमुखांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?,असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्र्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपने केले. महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते फारच दुःखद आहेत. भाजपने बदनाम करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, असंही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

#AnilDeshmukh #DevendraFadnavis #Maharashtra #Mumbai #Police #BJP #SushantSinghRajput #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गद्दारांना गाडून ग्रामपंचायती निवडून आणल्या! – Uddhav Thackeray

News Desk

‘महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय केला‘ अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले …हे भाषण पाहाचं! | Amolkolhe

News Desk

कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई राज्यभर उभारू; Sadabhau khot यांचा इशारा

News Desk