HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

एकीकडे मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर २ महिन्यांपासून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मनात केंद्राविषयी मोठी असंतोषाची भावना निर्माण झालेली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनंही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

#UddhavThackeray #RajuShetti #Farmers #MahaVikasAaghadi #AjitNawale #Maharashtra #DadaBhuse

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut Shivsena | भाजपने ५०-५० फॉर्म्युला मान्य करावा !

Gauri Tilekar

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; Sadabhau Khot यांची मागणी

News Desk

रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयाचा घेतला ताबा

News Desk