HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

एकीकडे मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर २ महिन्यांपासून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मनात केंद्राविषयी मोठी असंतोषाची भावना निर्माण झालेली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनंही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

#UddhavThackeray #RajuShetti #Farmers #MahaVikasAaghadi #AjitNawale #Maharashtra #DadaBhuse

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Beed | राज्य सरकारकडून जमावबंदीचे सक्त आदेश असतानाही बीडमध्ये आंदोलन

Gauri Tilekar

उद्धव ठाकरे,शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठीशी, राऊतांचा गौप्सस्फोट !

News Desk

Girish Mahajan BJP | गिरीश महाजनांचं हसतं हसतं, ‘सेल्फी पूरपर्यटन’

Arati More