HW News Marathi
व्हिडीओ

पश्चिम महाराष्ट्राचा नेता हरपला

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. पतंगराव कदम यांच्या रुपाने राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याजवळ अंत्यविधी केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Shivsena – Rane वादाच्या मुळ कारणांपैकी ही काही कारणं…

News Desk

“लोकशाही सध्या ICU मध्ये, लवकरच..”; Nawab Malik यांच्या ED अटकेनंतर Sachin Sawant यांची प्रतिक्रिया

News Desk

खरे शिवसैनिक कोण याचे सर्टिफिकेट देवेंद्रजींकडून घ्यायची गरज नाही!; Sanjay Raut

News Desk