HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर अखेर सोडलं मौन, म्हणाले…

युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं असून भाजपा पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं.

#SharadPawar #NCP #FarmLaws #FarmersProtest #BJP #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut Press conference | ‘मी पुन्हा येईन’असं आम्ही म्हणत नाही,आम्ही कायम महाराष्ट्रात असु

Arati More

सर्वोच न्यायालयात OBC आरक्षणामुळे ‘ठाकरे सरकार’ची कोंडी का झाली? |

News Desk

“उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल?”; Devendra Fadnavis यांचा बोचरा सवाल

News Desk