HW News Marathi
व्हिडीओ

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही’ उद्धव ठाकरेंनी सुनावलं !

‘राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही.’ पुढे बोलताना त्यांनी नुकसानग्रस्त भागातील गावकऱ्यांना आश्वासन दिलं आहे ते म्हणाले की, ‘तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही.’
#UddhavThackeray #NarendraModi #FarmersOfMaharashtra #BJP #Shivsena #SharadPawar #MahavikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लक्षात ठेवा! ‘हा’ शिवसेनेचा दसरा मेळावा”; राऊतांचा सूचक इशार

News Desk

“आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेलं” – Nitin Deshmukh

News Desk

“आम्ही सर्वांना कामातून उत्तर देऊ”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk