HW News Marathi
व्हिडीओ

पश्चिम बंगालमध्ये लोकलला केंद्राची परवानगी, ‘मुंबई’ मात्र टांगणीला, जबाबदार कोण…केंद्र कि राज्य ?

पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने परवानगी मिळाली आहे. मात्र एकीकडे पश्चिम बंगाल सरकारला परवानगी मिळलेली असताना दुसरीकडे मुंबईकर मात्र अद्यापही लोकल सेवा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्यास लागणार हा विलंब नेमका कोणामुळे आहे केंद्र सरकार कि राज्य सरकार ? मुंबई उपनगरी रेल्वेबाबत वेळकाढूपणाचे धोरण का ? केंद्र आणि राज्य सरकार याबाबत एकमेकांवर आरोप करत असताना आता हा प्रश्न नेमका मार्गी कधी लागणार आणि मुंबईकरांचे जनजीवन सुरळीत कधी होणार याची मुख्य प्रतीक्षा आहे.

#UddhavThackeray #NarendraModi #PiyushGoyal #RailwayMinistry #MumbaiLocal #WestBengal #MinisterofRailways #ModiGovernment #ThackerayGovernment #Maharashtra #MahaVikasAghadi #Mumbai
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Andhare यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

News Desk

खळबळजनक! धनजंय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार

News Desk

बाळासाहेबांची शिवसेना ते उद्धव ठाकरेंची शिवसेना ! ५४ वर्षांत काय बदललं ?

Arati More