HW News Marathi
राजकारण

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

राजापूर | ‘जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणारच’ असा शब्द महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला. नाणार येथे येवू घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी सागवे कात्रादेवी येथील जाहीर सभेत बोलत होते.

कोकणी माणसाने शिवसेना घडवली, मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला काय दिले? तसेच शिवसेना १५ दिवसांत प्रकल्प रद्द करण्याची भाषा केली होती, त्याचे काय झाले’ असा सवाल उपस्थित करुन राणेंनी सेनेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच पोलीस अधिकारी व राजापूरचे महसूल अधिकारी यांनी सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतील तर सहन करुन घेतले जाणार नाही असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी खडसेंना दिलासा

News Desk

संसदेत मोदी १५ मिनिटे उभे रहाणार नाहीत | राहुल गांधी

News Desk