HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असूरक्षित – जयंत पाटील 

राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्याचे शहर असलेले नागपूर हेच असुरक्षित शहर झाले आहे. नागपूर मध्ये सीसीटीव्ही लावण्याची घोषणा करून तीन वर्षे उलटले अजूनही सीसीटीव्ही बसले नाहीत. सीसीटीव्ही बसले असते तर आता ही वेळच आली नसती. नागपूरातील वाढत चाललेली गून्हेगारी ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दर्शवीत आहेत. राज्यात भीमा- कोरेगाव सारखे प्रकरण घडतात. नाशिक जिल्ह्यातील जिवंत काडतूसे सापडत आहेत. शस्त्रसाठा सापडतोय. अहमदनगर मध्ये पार्सल बॉम्ब फूटतो. सूजाता पाटील सारख्या महिला पोलिस अधिकाऱ्यालाच पोलिसाकडून कोणती वागणूक मिळते ही सर्व प्रकरणे पाहिली असता राज्यातील महिलांची परिस्थिती काय आहे हे लक्षात येत असल्याचे सांगत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अनेक उदाहरणे सांगितले. नागपूरमध्येच पोलिसांचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

News Desk

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता भासू शकते !

News Desk

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार! – उपमुख्यमंत्री 

Aprna