HW News Marathi
राजकारण

पालकमंत्री राम शिंदे यांचा शेतक-यांना अजब सल्ला !

अहमदनगर | महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना, भाजप सरकार मध्ये असलेले मंत्री मात्र शेतकऱ्यांची क्रुर थट्टा करत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या गंभीर बनत चालली आहे. पण भाजप सरकार शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायला तयार नाही. त्यातच महाराष्ट्राच्या काहीच भागात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळच्या यादीमध्ये आपल्याही गावाचा समावेश करावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्रातील हे निर्दयी आणि असंवेदनशील सरकार शेतकऱ्यांचीच थट्टा करत आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही लोक पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदन घेवून गेले असता, शेतकऱ्यांना मदत करायची सोडुन त्यांनी दुष्काळ पडलाय तर बघत काय बसलाय, जनावरे पाहुण्यांकडे सोडा, असा अजब सल्ला दिला !

राम शिंदे यांच्या या असंवेदनशील वक्तव्याबद्दल संपूर्ण नगर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजपाच्या ह्या असंवेदनशील सरकार बद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहेच. पण येणाऱ्या निवडणुकीत शेतकरीच भाजपा सरकारची मस्ती उतरवणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#RamMandir :अवघ्या २४ तासात उद्धव ठाकरे मुंबईला रिटर्न

News Desk

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा

swarit

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचा आरोप

News Desk
व्हिडीओ

दुष्काळ पडलाय ?मग पाहुण्यांकडे जनावरे सोडा !

News Desk

संपुर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळलेला असताना, फडणवीस सरकार मधले मंत्री मात्र शेतकऱ्याची क्रुर थट्टा करत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या गंभीर बनत चालली आहे. पण भाजप सरकार शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायला तयार नाही. त्यातच महाराष्ट्राच्या काहीच भागात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळच्या यादीमध्ये आपल्याही गावाचा समावेश करावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्रातील हे निर्दयी आणि असंवेदनशील सरकार शेतकऱ्यांचीच थट्टा करत आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही लोक पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदन घेवून गेले असता, शेतकऱ्यांना मदत करायची सोडुन त्यांनी दुष्काळ पडलाय तर बघत काय बसलाय, जनावरे पाहुण्यांकडे सोडा, असा अजब सल्ला दिला ! राम शिंदे यांच्या या असंवेदनशील वक्तव्याबद्दल संपूर्ण नगर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजपाच्या ह्या असंवेदनशील सरकार बद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहेच. पण येणाऱ्या निवडणुकीत शेतकरीच भाजपा सरकारची मस्ती उतरवणार आहेत.

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा नाही तर…!; Ajit Pawar यांचा इशारा|

News Desk

“BJP चे आमदार Eknath Khadse यांना मतदान करणार नाही”- Sudhir Mungantiwar

News Desk

कोणाच्या पाठीत कोणाचा खंजीर?, बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात शरद पवारांवर गंभीर आरोप

News Desk