HW News Marathi
राजकारण

राम मंदिरासाठी कायदा करा, सरसंघचालक भागवतांचे वक्तव्य

नागपूर | दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजया दशमी उत्सव साजरा केला. स्वयंसेवकांनी पथसंचलन केल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना भागवतांनी राम मंदिरसाठी कायदा करण्यात यावा असे वक्तव्य केले.

यावेळी मोहन भागवत म्हणाले,“रामजन्मभूमीवर लिहिलेलेही आहे की तिथे मंदिर होते. त्यामुळे मंदिर असल्याचे सिद्ध झाले आहे. पण काही लोक निर्णय प्रक्रियेत विलंब करत आहेत. हे लोक धार्मिक राजकारण करत आहेत. त्यामुळे सरकारने आवश्यक कायदा करुन राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा, असेही मोहन भागवत म्हणाले. शिवाय प्रभू राम हे केवळ हिंदूंसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे, असे यावेळी भागवतांनी आवर्जून नमूद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१४ मध्ये अशा झाल्या होत्या लोकसभा निवडणुका

News Desk

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

नव्या रामकथेस आवर घाला !

News Desk