HW News Marathi
राजकारण

स्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम

भोपाळ | परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हि निवडणुक लढणार नाहीत स्वराज यांच्या या निणर्याचे सध्या राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. सुषमा स्वराज यांच्या आगामी लोकसभा निवडणुक न लढविण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत याचा अंदाज घेत निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. स्वराज यांच्या या निर्णयाचा संबंध चिदंमबरम यांनी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीशी लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुजरातमध्ये भाजप तर झारखंडमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

News Desk

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या अडचणी सोवडविण्याबाबत मुख्यमंत्र्याचे निर्देश

News Desk

गोळी लागून पुण्यातील भाजप नगरसेवक जखमी

News Desk
राजकारण

राजनाथ सिंग यांनी केला केजरीवाल यांना फोन

News Desk

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी मिर्ची पूड फेकण्यात आली या प्रकरणी आरोपी अनिल कुमार याची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर रात्री उशिरा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केजरीवाल यांना फोन करून आरोपीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचा सल्ला केजरीवाल यांना दिला आहे.

याविषयीची माहिती आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चड्डा यांनी दिली आहे. राघव चड्डा यांनी सांगितले की मंगळवारी रात्री गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केजरीवाल यांना फोन करून हल्ल्याची माहिती घेतली तसेच विचारपूस केली. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना एफआयआर दाखल करण्यास सांगितले.

यानंतर चड्डा भाजपला लक्ष करत म्हणाले, ” उद्या जर पंतप्रधानांवर हल्ला झाला तर ते एफआयआर दाखल करणार काय?” जेव्हा गृहमंत्र्यांचा फोन आला तेव्हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. “त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर जेव्हा सिग्नेचर ब्रिजवर हल्ला झाला तेव्हा या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आले आहे. यासह राघव म्हणाले, की चार्जशीट फाइल आहे आणि जर मला कोर्टात बोलावले गेले तर मी प्रत्यक्षदर्शी बनेन. हा भाजपचा हल्ला कोणत्याही एका व्यक्तीवर नव्हे तर दिल्लीच्या जनतेवर आहे.

Related posts

राज्यातील सत्तांतर प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे सर्वोच्च न्यायालय पाठविणार? सर्वांचे लक्ष

Aprna

गेल्या ५ वर्षात सुप्रिया सुळेंसह शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत वाढ

News Desk

Bhima Koregaon : जाणून घ्या…भीमा-कोरेगावचे महत्त्व लोकांना कधी कळले ?

News Desk