HW News Marathi
राजकारण

सत्ता नसल्यामुळे सध्या पाण्याविना मासे अशी तुमची अवस्था

मुंबई | ‘सत्ता नसल्यामुळे सध्या पाण्याविना मासे अशी तुमची अवस्था झाली आहे. तुमच्या काळात दलितांवर जास्त अन्याय झाले. परंतु सध्या तुम्ही दलितांचे कैवारी झाल्याचा आव आणत आहात.’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच पुढे ओबीसी आयोगाला बहुमत नसल्याने तुम्ही हे बील नाकारले.

ग्रामीण भागात लोकांचे ३१ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. मात्र तुमच्या काळात ५० टक्के लोकांनी तुम्ही त्यापासून वंचित ठेवले, परंतु हे काम मोदींनी केले. मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशात बदल होत आहे म्हणून तुम्ही संसदेत काम होऊ देत नाही. मुंबईतील विलेपार्ले येथे उपोषणासाठी उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन जागण्याची शक्यता

Aprna

EXIT POLL : राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येणार का ?

News Desk

दीपक केसरकरांचे मुख्य प्रवक्ते पद ‘या’ कारणामुळे जाण्याची शक्यता

Aprna