HW News Marathi
राजकारण

#मीटू मोहिमेला रामदास आठवलेंचा पाठिंबा

मुंबई । #मीटू या मोहिमेतून ज्या व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. मग ते नेता असो किंवा अभिनेता मग तो आरोपी असून त्यांच्यावर कादेशीर कारवाई झालीच पाहिजे असे मत केंद्रीय सामाजिकी न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ते असे देखील म्हटले की, #मीटू या मोहिमे द्वारे कोणावर ही निराधार आरोप लावण्याचे व्यासपीठ बनवू नये.या मोहिमे अंतर्गत कुणाचीही फसवणूक होय नये.

जर एखाद्या व्यक्ती महिलेला अपमानास्पद वागनू देत असेल तर देखील त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे. आठवले यांनी पुढे असे म्हणाले की, #मीटू या मोहिमे द्वारे मोठ्या व्यक्तींना फसवण्याचं प्रयत्न केला जाऊन शकतो. त्यामुळे पोलिसांनी आरोपांची पडताळी केली पाहिजे.

मीटूचे वादळ आता देशभरात पसरले आहे. मीटू या मोहिमेत अनेक बॉलीवुडमध्ये ज्येष्ठ आणि प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप लावण्यात आले आहे. यात तनुश्री दत्त्ता, कंगना राणावत, ज्वाला भट्टा, पूजा भट यांच्यासारख्या अनेक महिलांनी मीटू मोहिमेद्वारे आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एम.जे अकबर यांच्यावर #मीटू मोहिमेद्वारे आरोप लावण्यात आले आहेत. काल एम.जे अकबर यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खडसे, दमानिया वाद पुन्हा चव्हाट्यावर

News Desk

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

काँग्रेस पक्षात माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा प्रवेश

News Desk
मुंबई

हार्बर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit

मुंबई | हार्बर मार्गाची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे वाहतूक आठवड्याच्या सुरुवातीलाच विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना प्रमनस्ताप सहन करावा लागत आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील वहातूक २५-३० मिनिटाने उशिराने धावत आहेत.

तसेच हार्बर मार्गावर वारंवार लोकल गाड्यांचा खोळंबा होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर सीवूड्स ते बेलापूर स्थानकादरम्यान अप मार्गावर रुळाला तडे गेल्याची घटना घडली होती. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related posts

उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने केलीआत्महत्या

swarit

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, काही भागात साचले पाणी

News Desk

गणेश विसर्जनात डीजे-डॉल्बीवर बंदी कायम | उच्च न्यायालय

swarit