HW News Marathi
राजकारण

विरोधकांमुळे सरकार बाबत जनता संभ्रमावस्थेत | मोदी

राजगड | सरकार विरोधात विरोधक संभ्रमावस्था, नैराश्य पसरवत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी मध्य प्रदेशातील मोहनपुरा धरण प्रकल्पाचे लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये विरोधकांवर टिकास्त्र सोडले.

मेक इन इंडिया आणि स्टार्ट अपच्या माध्यमातून देशातील युवकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्याकडे आमचे लक्ष लागले असल्याचे मोदींनी यावेळी म्हणाले. तसेच गांधी कुटुंबाचे महत्त्व वाढविण्यासाठी इतरांना संधी देण्यात आली नाही, असे बोलून मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

काँग्रेस पक्षाने सर्वाधिक काळ सत्ता उपभोगूनही लोकांचा विश्वास जिंकण्यात मात्र यश आले नाही. तसेच आम्ही गेल्या चार वर्षात आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत आहोत, असे देखील मोदींनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एखाद्यावर विश्वास टाकला म्हणजे आम्ही अंधविश्वास टाकतो,” उद्धव ठाकरेंना पश्चाताप

Aprna

मोदींनी शेतकऱ्यांसह तरुणांना फसविले | राहुल गांधी

News Desk

नवनीत राणा-भाजपमधील संघर्ष चिघळणार ?

News Desk