HW News Marathi
राजकारण

…तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे | धनंजय मुंडे

आताही काही शंका राहीली का साहेब, आपल्याला फक्त मंत्रालयच नाही तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी जाळया बसवण्यात आल्या आहेत. त्या पाहून विरोधकांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. मूळ समस्या न सोडता भलतेच उपाय करून सरकारने मंत्रालयाला सर्कस बनवल्याचे मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

News Desk

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk

भाजप-शिवसेनेची युती झाली तर स्वाभिमान पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र लढेल !

News Desk