HW News Marathi
राजकारण

…तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे | धनंजय मुंडे

आताही काही शंका राहीली का साहेब, आपल्याला फक्त मंत्रालयच नाही तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी जाळया बसवण्यात आल्या आहेत. त्या पाहून विरोधकांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. मूळ समस्या न सोडता भलतेच उपाय करून सरकारने मंत्रालयाला सर्कस बनवल्याचे मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकऱ्यांचा संताप ओळखा, ठाकरेंचा भाजपाला टोला

News Desk

उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!

News Desk

शिवसेनेचे सर्व मंत्री भाजपला सामील, सेनेच्या आमदाराचा मंत्र्यांवर आरोप

News Desk