HW News Marathi
राजकारण

आमचा शब्द पाळण्यासाठी तर भाजपचा शब्द जुमलेबाजीसाठी !

मुंबई | “आमचा शब्द पाळण्यासाठी तर भाजपचा शब्द जुमलेबाजीसाठी असतो. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढमध्ये गरिबांसाठी राबविलेली ‘किमान उत्त्पन्न योजना’ सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी आहे. काँग्रेसने कधीही जुमलेबाजी केली नाही”, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशोक चव्हाण यांनी यावेळी राहुल गांधींच्या किमान उत्पन्न योजनेचे कौतुक केले आहे. जगात या योजनेसारखी दुसरी कोणती योजना नसेल. या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्राला या योजनेचा फायदा होईल. यामुळे राज्यातील गरिबी कमी होण्यास मदत होणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप-सेना युतीच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक टीका

News Desk

अधिवेशनात कांदा, कापूसाची माळा घालून NCP च्या आमदारांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Aprna

मध्य प्रदेशसह राजस्थानच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्यांची हजेरी

News Desk