स्थायी समितीने १२९ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ३०० कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मंजूर केले आहे?, हा प्रस्ताव मंजूर करताना कामाची व्यवहार्यता तपासली होती...
मानव धर्म हेच खरे तत्वज्ञान असून तोच आपला विचार, आपले तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदाय एक व्यापक तत्वज्ञान आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे, हीच खरी...
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तर व अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर समिती गठित...