HW News Marathi

Tag : सामना

राजकारण

सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे !

News Desk
मुंबई | पंतप्रधान मोदी हे तीन राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. काँग्रेस व गांधी घराण्यास ते जाहीर सभांतून झोडत आहेत. त्याच वेळी पंजाबात भयंकर दहशतवादी...
राजकारण

शिवरायांच्या उंचीचा नेता-पुतळाही नाही, तुम्हीही सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या...
राजकारण

शेतकर्‍याची कापूस ‘कोंडी’, ऊस उत्पादकाची साखरेची ‘हुंडी’ हे प्रश्न कधी सुटणार!

News Desk
मुंबई | शेतकर्‍याची कापूस‘कोंडी’ कधी सुटणार आणि ऊस उत्पादकाची साखरेची ‘हुंडी’ कधी वटणार हे प्रश्न कायमच आहेत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या...
राजकारण

महाराष्ट्राचा विकास का घसरतो याचीच टोचणी !

News Desk
मुंबई | विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी वेळ येताच ते फुटतात. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये नेहमीच व्यापार-उद्योगात प्रगतशील मानली जातात, पण औद्योगिक प्रगतीत...
राजकारण

शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली!

swarit
मुंबई । शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यांवर भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. यात ठाकरे यांनी म्हटले आहे की,...
राजकारण

राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप, हिंदूंनी सावध राहावे!

swarit
मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख्य यांनी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून मोदींचा खरपूस समाजार घेतला आहे. ठाकरे यांनी म्हटले की, निवडणुकांसाठी ‘राममंदिर’ पुन्हा जुमल्यांसारखे वापरणार असाल...
राजकारण

२०१९च्या निवडणुकीत ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

News Desk
मुंबई | पोटनिवडणुकांच्या निकालांतील भाजपच्या पराभवाची मालिका मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरूच आहे. मागे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या पोटनिवडणुकांत जे घडले, तेच आता कर्नाटकातही घडले...
राजकारण

पाकिस्तानच्या हातातील ‘कटोरा’ मात्र कायम राहिला !

News Desk
मुंबई | ‘दहशतवाद्यांचा कारखाना’ अशी या देशाची जगभरात ओळख झाली आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने आणि कोणत्या देशाच्या दारात आर्थिक मदतीसाठी उभे राहायचे, हा त्या देशाच्या...
राजकारण

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

swarit
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाल्याबद्दल सर्वत्र ‘जश्न’ साजरा होत आहे. स्वागत आणि अभिनंदनाच्या अक्षता, फुलांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू असतानाच बेळगावातील...
राजकारण

महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय?

News Desk
मुंबई | बेळगावातील मराठी भाषिक तरुणांवर कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी जो अमानुष लाठीहल्ला चढवला त्याची दृश्ये बघून महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय? कर्नाटक सरकार राज्यभरात...