HW News Marathi

Tag: CM

Covid-19

विदेशातील महाराष्ट्रीयन नागरिकांना देशात आणण्यासाठी ठाकरे सरकारने उचलली पावले

News Desk
मुंबई | जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. अनेक श्रमिक, लोकं वेगवेगळ्या राज्यांत अडकले आहेत. या सर्व मजुरांना आपापल्या गावी परत जाण्यासाठी विशेष ट्रेन सुरु...
देश / विदेश

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दीड वर्षातच दिला राजीनामा

swarit
भोपाळ | एकीकडे देशात कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तृळात अनेक घडामोडी घडत आहेत. आज (२० मार्च) बहुमत चाचणीआधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी...
महाराष्ट्र

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या !

swarit
रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपले सरकार आहे. त्यामुळे आपल्याला जी कामे करायची त्याचे आराखडे सादर...
महाराष्ट्र

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

swarit
मुंबई | महापालिकेसाठी प्रकल्प आणा त्या प्रकल्पांना मी मंजुरी देणार असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनी वीर जिजामाता प्राणी संग्रहालयाच्या उद्घाटनावेळी केले. उद्धव...
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : अमित शहांच्या भाषणादरम्यान ‘पंकजा मुंडे सीएम’च्या घोषणा

News Desk
बीड | दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील संत भगवान बाबा येथे आले होते. या दसऱ्या मेळाव्याचे मुख्य...
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याने थकविले साडेसात लाखांचे पाण्याचे बिल

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बांगला मुंबई महानगरपालिकेच्या महापालिकेच्या डिफॉल्टर लिस्टमध्ये आला आहे. तब्बल ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे...
राजकारण

इंग्रजांना जाऊन ७२ वर्षे झाली, आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा !

News Desk
राळेगणसिद्धी । इंग्रजांना आपला देश सोडून ७२ वर्षे झाली. आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीमध्ये सामान्य जनता मालक तर अधिकारी सेवक असतात. अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन...
महाराष्ट्र

मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून महिला अपहरणात वाढ | मुख्यमंत्री

News Desk
मुंबई | गेल्या पाच वर्षात मुंबईत मुली हरविणे आणि अपहरणाच्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत ही धक्कादायक आकडेवारी...
राजकारण

एखाद्याला आलेला झटका हे राज्याचे धोरण नव्हे | राज ठाकरे  

News Desk
मुंबई | मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय जनतेसाठी त्रासदायक ठरला होता. तसेच मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा राज्यसरकारने घेतलेला निर्णय लोकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत...