नवी दिल्ली | भारतासोबत चांगले संबध प्रस्थापित करण्याचे असतील तर पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष व्हावे, असा टोला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला. राष्ट्रीय संरक्षण...
पठाणकोट | पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे चारही संशयित हिमाचल प्रदेशची नंबरप्लेट असलेल्या स्कॉर्पियो गाडीमधून प्रवास करत होते. विशेष...
नवी दिल्ली | सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. यासाठी दोन्ही सभागृह एकत्र आली...
कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी संघटना गुरुवारी पुन्हा दिल्लीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीत दाखल झालेल्या शेतक-यांनी शुक्रवारी...
2014 पासून पोलिसांवर हल्ले वाढले हा गृहखात्याचा पराभव आहे. पोलीस मार खात आहेत. हे चित्र असेच राहिले तर राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. गृहखाते...
नवी दिल्ली | नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा सरकारचा क्रूर निर्णय असून नोटाबंदीमुळे देशाचा...
नवी दिल्ली | ‘योग ही भारताने जगाला दिलेली भेट‘, असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेतील योग फॉर पीस या कार्यक्रमत संबोधित करताना बोलत होते....
मुंबई | महाराष्ट्रात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, हा प्रश्न विचारला जावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था...
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. एकमताने मराठा आरक्षण विधेयक विधानभवन आणि विधानपरिषदेत मंजूर झाले आहे. मराठा आरक्षणाचे हे विधेयक कुठल्याही चर्चेविना दोन्ही...
मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधानपरीषदेत आज मंजुर झाले आणि आरक्षण मिळाल्याच श्रेय लाटण्यासाठी विविध पक्षांमध्ये जोरदार लढाई सुरू झाल्याच गुरुवारी पहायला मिळालं. अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र...