HW News Marathi

Tag : India China Face Off

देश / विदेश

भारताच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे

News Desk
मुंबई | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखच्या सीमेवर झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाले. तसेच, डिजिटल स्ट्राईक करत केंद्र सरकारने चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे....
महाराष्ट्र

BSNLच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने केल्या रद्द

News Desk
नवी दिल्ली | चीनी कंपन्यांना भारतात बंदी घालण्यास सुरुवात झाली आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने आज (१ जुलै) रद्द...
देश / विदेश

चीनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतले जाणार नाही

News Desk
नवी दिल्ली | भारताने चीनी वस्तूंवर आणि अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता चीनला आणखी एक धक्का दिला आहे. चीनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतले...
देश / विदेश

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल (१९ जून) पंतप्रधान मोदी यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर पंतप्रधानांनी याबाबत एक मोठा वक्तव्य केले.”चिनी...
देश / विदेश

क्षुल्लक गोष्टींचे राजकारण नको, अमित शहांनी राहुल गांधींना सुनावले 

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीनच्या चिघळलेल्या संघर्षाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले. एकीकडे...
देश / विदेश

देशाच्या सीमेवर कोणतीही घुसखोरी झालेली नाही। पंतप्रधान मोदी  

News Desk
मुंबई। देशाच्या सीमेवर कोणतीही घुसखोरी झालेली नाही, असा दाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारत हा शांतिप्रिय देश आहे. मात्र, देशाकडे वाकड्या नजरेने...
देश / विदेश

भारत-चीन मुद्द्यावर पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक, २० पक्षाध्यक्षांचा असेल सहभाग

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीनमधील सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली आहे. गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यात भारताचे तब्बल...
देश / विदेश

गलवान खोऱ्यातील प्रत्येक जवान सशस्त्र होता, पण…!, परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण  

News Desk
नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक...
देश / विदेश

आपल्या जवानांना निशस्त्र कोणी पाठवले ? ह्याला जबाबदार कोण ?

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्राला काही सवाल केले आहे. भारतीय जवानांना निशस्त्र कोणी आणि का पाठविले...