HW News Marathi

Tag : Raigad

महाराष्ट्र

महाड इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू तर ९ जण बचावले

News Desk
अलिबाग | २४ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास महाड येथील ५ मजली तारीक गार्डन इमारत ही पत्यांसारखी कोसळली. या दुर्घटनेतील मदत व बचाव कार्यासाठी तातडीने NDRF चे...
महाराष्ट्र

महाड दुर्घटना : NDRFच्या जवानांनी ६ वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले

News Desk
रायगड | ‘देव तारी त्याला कोण मारी’, याचा प्रत्यय रायगडमधील इमारत दुर्घटनेच्या बचावकार्यादरम्यान आला. काल (२४ ऑगस्ट) महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून लहान मुलाला सुखरुप बाहेर...
महाराष्ट्र

महाड इमारत दुर्घटनेत ६० जणांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू

News Desk
रायगड | काल (२४ ऑगस्ट) रायगड जिल्ह्यातील महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली. ५ मजली इमारत काल जमीनदोस्त झाली आहे. यात ४० पेक्षा जास्त...
महाराष्ट्र

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता 

News Desk
रायगड | महाड शहरात आज (२४ ऑगस्ट) ५ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. काजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचे नाव आहे. ५०...
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजचा रायगड जिल्हा दौरा रद्द

News Desk
मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा दौरा करणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आज (१४ जून) होणार दौरा आता...
महाराष्ट्र

Cyclone Nisarg : नुकसान झालेल्यांना योग्य भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक पाऊल उचलेल !

News Desk
मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्वांना योग्य भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलेल आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली...
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

News Desk
रायगड | ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातीलही काही भागात नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (५...
Covid-19

एकच धुन ६ जून ! शिवराज्याभिषेक सोहळा विधिवत पार पडणारच

News Desk
सातारा | शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला विधिवत पार पडेल असा विश्वास खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही...
महाराष्ट्र

पालघर, ठाण्यासह मुंबईतील सर्व शाळा-कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर

News Desk
मुंबई । पालघर, ठाण्यासह मुंबई आणि उपनगरांत शुक्रवारपासून (२ ऑगस्ट) बरसणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणे प्रभावित झाली आहेत. त्याचप्रमाणे, हवामान खात्याकडून येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा...
महाराष्ट्र

नाणार प्रकल्प आता रत्नागिरी ऐवजी ‘इथे’ येणार

News Desk
मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून नाणार प्रकल्पाबाबत अनेक वाद सुरु आहे. हा प्रकल्प रत्नागिरी येथे उभारण्यात येणार होता. मात्र, आता हा नाणार प्रकल्प रत्नागिरीऐवजी रायगडमध्ये...