HW News Marathi

Tag : Terrorist Attack

महाराष्ट्र

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील वीर शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk
मुंबई | मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे....
देश / विदेश

तीन वर्षाच्या मुलाची दहशतवादी हल्ल्यापासून केली सुटका

News Desk
जम्मू काश्मीर | जम्मू काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या पथकावर आज (१ जुलै) दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी १ जवान शहीद झाला असून एका सामान्य...
देश / विदेश

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानतून धमकीचा फोन

News Desk
मुंबई | पाकिस्तानच्या कराचीमधल्या शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला. यानंतर आता देशाची आर्थिक राजनाधी असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलमध्ये काल (२९ जून) बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा...
देश / विदेश

#PulwamaAttack : देशभरातील ‘या’ जवानांनी पत्करले वीरमरण

News Desk
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण...
देश / विदेश

#PulwamaAttack : भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले

News Desk
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ल्याप्रकरणी भारत सरकारने आज (१५ फेब्रुवारी) पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान...
देश / विदेश

#PulwamaAttack : ‘उरी’च्या कलाकारांनी देखील व्यक्त केला निषेध

News Desk
मुंबई | काश्मीरच्या पुलवामामध्ये ३८ सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करत संताप व्यक्त होत आहेत. जानेवारी महिन्यात सर्जिकल स्ट्राईक यावर आधिरत असलेले...
देश / विदेश

कराचीत आतंकवादी हल्ला, २ पाक पोलिसांचा मृत्यू

News Desk
पाकिस्तान | कराचीच्या क्लिफ्टन भागात चीनी दूतावासाजवळ आज (शुक्रवार) सकाळी आतंकवादी मोठा हल्ला करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता (९:३० पाकिस्तानी वेळेनुसार) झाले....
देश / विदेश

आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत | इम्रान खान

Gauri Tilekar
नवी दिल्ली | ‘आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. भारतासोबत सलोख्याचे संबंध राखल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा कमी होण्यास मदत होईल...