HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ३३९ जणांचा मृत्यू

मुंबई | राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार १६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ३३९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.राज्यासाठी दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार ७४९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, आत्तापर्यंत राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण सांख्य ४ लाख ७० हजार ८७३ वर पोहोचली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६४ हजार ५६२ इतकी आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे तब्बल २१ हजार ६९८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२१ ऑगस्ट) ही अधिकृत आकडेवारी जरी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाचे युद्ध २१ दिवस नाही २०२१ पर्यंत सुरू राहणार

News Desk

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या । राजेश टोपे

News Desk

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० वर

News Desk