HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | भाजप वारंवार इतकं खोटं का बोलतं ?

आज सकाळी व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल होत होता. “देवेंद्र फडणवीस हे केवळ केंद्राकडून आलेला ४० हजार कोटींचा निधी केंद्राला परत पाठवण्यासाठी ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले”, अशा आशयाचा या मेसेज होता. खरंतर असे अनेक खरे-खोटे मेसेज दर दिवशी सोशल मीडियावर सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे त्यांना तितकं गांभीर्याने घेतलं जात नाही. मात्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांबाबत फिरणाऱ्या या मेसेजला खुद्द भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनेच दुजोरा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडणं साहजिक आहे. केंद्राने राज्याला दिलेले ४० हजार कोटी रुपये वाचवता यावेत यासाठीच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आल्याचा गौप्यस्फोट भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला. एका क्षणासाठी हा दावा जर खरा मानला तर अनेक प्रश्न उपस्थित होतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एक जरी आरोप खरा ठरला तर…”, Hasan Mushrif यांनी Kirit Somaiya यांना सुनावलं

Manasi Devkar

ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याने अंधेरी पोटनिवडणुकीत फटका बसणार? पहा काय म्हणतात जाणकार

Seema Adhe

Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!- Pratap Sarnaik

News Desk