HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील

मुंबई दि. २० ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणातून महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!अशा शब्दात ट्वीटरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील… कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील… अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही असे मत ट्वीट करत मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसंपदाचे १०४ प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस! – जयंत पाटील

Aprna

“नाना पटोले असे व्यक्ती आहेत, की ते…”, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका!

News Desk

आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा – अजित पवार

News Desk