HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई | नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात महामार्गावर सोग्रस गावाजवळ पहाटे झाला. महामार्गावर लक्झरी मिनी बसचा टायर अचानक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या किनारी वाळूचा ट्रक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली.

या अपघातात दहा जण जागीच ठार झाले असून १३ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष एका लहान मुलाचा समावेश आहे. ओंकारेश्वर उज्जैन येथील देवदर्शन करुन उल्हासनगरकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीचा विराट सभांचा विक्रम, आता कोकणावर स्वारी

News Desk

बावनकुळेंवर अन्याय झाला तेव्हा इतका गलबललो नव्हतो, अमोल मिटकरींचे सुचक ट्विट

News Desk

औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा! – संजय राठोड

Aprna

Related posts

कामा कामतही नंबर वन

News Desk

दादर पोलीस स्टेशन कॉलनीत सिलेंडरचा भीषण स्फोट

News Desk

नोकरच निघाला चोर

News Desk