HW News Marathi
व्हिडीओ

आता भाजपची वेळ ! महाराष्ट्र नव्हे तर उत्तर प्रदेशला राष्ट्रपती राजवटीची गरज…सुप्रिया सुळेंनी सुनावलं

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासुन वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे.कधी खासदार नारायण राणे कधी खासदार नवनित राणा तर कधी अभिनेत्री कंगणा राणावतकडूनही राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली आहे. याचसंदर्भात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या तीन याचिकाकर्त्यांना नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने चांगलंच झापलंय.

“महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे हे तुम्हाला माहित आहे का? केवळ मुंबईतील घटनांवरून सर्व महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन कसे लावता येईल, असा सवाल करत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारले.याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी, महाराष्ट्र नव्हे तर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

#SupriyaSule #UddhavThackeray #Maharashtra #SharadPawar #YogiAdityanath #UttarPradesh #HathrasCase #PresidentRule #PresidentialRule #SupremeCourt #DevendraFadnavis #AmrutaFadnavis
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तुम्ही इतक्या टोकाची भुमिका घेऊ नका! Ajit Pawar यांचं पुन्हा एकदा ST कर्मचाऱ्यांना आवाहन |

News Desk

MSRTC चं विलनिकरण नाहीच?; खुद्द Ajit Pawar यांच्या विधानाने कर्मचाऱ्यांना धक्का, भाजपही आक्रमक

News Desk

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

News Desk