HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तान कडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू काश्मीर | गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्र संधीचे उल्लंघन केले जात आहे. याला भारतीय लष्करी देखील चोख प्रत्युत्तर देत आहे. जम्मू काश्मीर मधील अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला.

पाकिस्तानने सोमवारी रात्रभर तोफांचा मारा केला. या गोळीबारात आठ महिन्याच्या बळाचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. रविवारपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच होती. पाकने अरनियतील गावाला पाकने रेंजर्सनी लक्ष्य केले. तेथे सलग चौथ्या दिवशी सुध्दा पाककडून शस्त्र संधीचे उल्लंघन केले. या गोळीबरीत पाकचे ४ ते ६ सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आले.

तसेच पाक लष्करी चौक्या भारतीय लष्कराने उध्वस्त केल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानने बीएसएने सीमारेषवरील गोळीबार बंद करण्यासाठी विंनती केली होती. पण अवघ्या काही तासातच पुन्हा पाकने गोळीबार करत आपला खरा चेहरा दाखवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात महारोगराई पसरल्याचे WHO ने केले घोषित

swarit

अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्कारानं गौरव

News Desk

भारतावर पदकांचा वर्षाव ! पहिल्याच दिवशी ३ पदकं

News Desk