HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती! चंद्रकांत पाटलांचं भाकीत …

मुंबई | राज्यातील राजकारणात सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात रणकंदन पाहायला मिळत आहे. ‘राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र मध्यावधी निवडणूक कुठल्याही पक्षाला नको आहे. आम्हाला पण मध्यावधी नको. पण हे सरकार टिकणार नाही,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हटले आहे.

‘भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी अशीही परिस्थिती नाही. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार,’ अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी मध्यावधी निवडणूक होण्याची भविष्यवाणी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वार्थापोटी का होईना पण किशोरीताई…; नितेश राणेंचा दिशा प्रकरणावरून महापौरांना टोला

Manasi Devkar

पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत! 

News Desk

शरद पवार राजकारणातले भीष्म पितामह!

News Desk