HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना-भाजप या दोघांकडूनही कोकणवासीयांची फसवणूक चालू आहे

रत्नागिरी | शिवसेना-भाजप या दोघांकडूनही कणवासीयांची फसवणूक सुरू करत, असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि कोकणाच्या पवित्र भूमित नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील नाणार येथे नुकतीच पार पडलेल्या सभेत म्हटले. या विधानावरुन धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

तसेच अधिसूचना रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांची परवानगी घेतली होती ? कॅबिनेट मध्ये याचा निर्णय झाला आहे का ? हा प्रकल्प नाणार मध्ये येणार हे माहीत असतांना आज पर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले ? अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी हे सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

नाणार भूसंपादना बाबात 18 मे 2017 रोजी रद्द करण्यात फार्स असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ज्यावेळेस अधिसूचना निघाली तेव्हा उद्योगमंत्री ? ही कारवाई झाली आहे का ? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित करुन सेना-भाजपवर टीका धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केली आहे. तसेच हॅशटॅक #नाणार करुन निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही – राजेश टोपे

News Desk

मिसेस फडणवीस यांनी महिला बचत गटासाठी घेतली पालिका आयुक्तांची भेट

News Desk

‘जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे?’ चित्रा वाघांचा अहमदनगर सुसाईड क्लिप वरून उठवला प्रश्न

News Desk