HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर हत्याकांडाची केस फासट्रॅक कोर्टात चालवा

मुंबई | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्त्येनंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली. अहमदनगर हत्याकांडाची चौकशी फासट्रॅक कोर्टात असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. सोमवारी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते.

यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले, शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर जगताप यांना अटक झाली. संग्राम जगताप यांना कोणतीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही त्यांची केस न्यायालयाने फासट्रॅक कोर्टात चालवून प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावावा. नगर हत्याकांड प्रकरणात जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना पोलीस यंत्रणा शोधून काढतील असेही या प्रकरणावर बोलताना नवाब मलिक म्हणालेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डिसले गुरुजी पुन्हा चमकले… जागतिक स्तरावर आणखी एक सन्मानाचे पद प्राप्त

News Desk

रेमडेसिविरचा ‘गेम’डीसिवीर करू नका, आठवलेंचा सरकारला सल्लेवजा टोला

News Desk

हेमंत नगराळे यांची  महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी

News Desk
राजकारण

पालघरच्या सभेत सविस्तर बोलेन | राज ठाकरे

News Desk

मुलुंड|महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रविवार १५ एप्रिल रोजी मुलुंड येथे १०० महिलांना रिक्षा वाटप करण्यात आले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महीला काम करत आहेत. त्यामुळे मला आजच्या कार्यक्रमात विषेश आनंद होतोय. मनसे कडून महिलांचा आज सन्मान झाला ही बाब पक्षासाठीही अभिमानाची बाब आहे. आम्ही महिला सक्षमिकरणाला हातभार लावतोय परंतु भाजप बलात्कार करणा-यांच्या मागे उभे रहात आहे असे म्हणत राज यांनी भाजप सरकारवर महिला संरक्षण, तरुणांना नोक-या यांच्यासह अनेक मुद्यांवर चौफेर फटकेबाजी केली.

यावेळी राज म्हणाले, हा कार्यक्रम राजकीय सभा नाही त्यामुळे इथे जास्त काही बोलने योग्य नाही . येत्या १ मे ला महाराष्ट्र दिनादिवशी माझ्या महाराष्ट्र दौ-याला सुरुवात आहे. त्या पार्श्वभूमीवर पहिली सभा पालघर मध्ये होईल तेव्हा पालघरच्या सभेत सविस्तर बोलेन असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. राज महाराष्ट्र दो-याला सुरुवात करताना पहिल्या सभेत काय बोलणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related posts

आज पंतप्रधान मोदींची मुंबईत तर शरद पवारांची ठाण्यात प्रचार सभा

News Desk

“40 डोक्याच्या रावनाने प्रभू रामचंद्रचे धनुष्यबाणही गोठावले”, उद्धव ठाकरेंचे शिंदेवर टीकास्त्र

Aprna

RamMandir : उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल

News Desk