HW News Marathi
व्हिडीओ

Rajnath Singh BJP | आता पाकिस्तानसोबत चर्चा फक्त ‘पाकव्याप्त काश्मीर’बद्दलच !

भारताचा भविष्यात जर पाकिस्तानसोबत संवाद झाला तर तो पाकव्याप्त काश्मीर याच मुद्द्यावरून असेल”, असे स्पष्ट विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. राजनाथ सिंह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये आयोजित भाजप यात्रेत बोलत होते. त्यामुळे कलम ३७० रद्द केल्यानंतर आता भारताचे संपूर्ण लक्ष पाकव्याप्त काश्मीरकडे असणार असल्याचे राजनाथ सिंह यांच्या या विधानातून स्पष्ट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हिव्हिपॅट मशिनमूळे निवडणूक प्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

News Desk

उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत आमदार टार्गेटवर?

News Desk

तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ वादात का सापडल्या ?

News Desk