HW News Marathi
मुंबई

इंद्राणी मुखर्जीला रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई | शीना बोरा हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी औषधांचे अतिसेवनामुळे तिला भायखळा स्थित जे जे रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. परंतु सध्या तिची प्रकृती स्थिर असल्यामुळे पुन्हा भायखळा महिला कारागृहात करण्यात आली आहे.

यापूर्वी देखील इंद्राणीने औषधांचे अतिसेवन केल्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर तिला औषधे देण्याची जबाबदारी कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी घेतली असतानाही इंद्राणीने पुन्हा औषधांचे अतिसेवन कसे केले ? शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील इंद्राणी मुख्य आरोपी आहे. त्यामुळे तिने औषधांचे अतिसेवन कशा प्रकारे केले याची विभागीय चौकशी सध्या सुरू केली आहे. दरम्यान इंद्राणी मुखर्जीच्या विविध चाचण्या रुग्णालयात घेतल्यानंतर इंद्राणीची प्रकृती उत्तम असल्याचे जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिला डॉक्टराची मुलीसह आत्महत्या, पतीनेही लावला गळफास

News Desk

मुंबईतील ‘या’ धोकादायक पुलांची दुरुस्ती कधी होणार ?

News Desk

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक होणार अंडरग्राऊड

News Desk
मुंबई

‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, सामनातून भाजपावर टीका

News Desk

मुंबई | अहमदनगर जिल्ह्यातील केडगावमध्ये राजकीय वैमनस्यातून दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारीत उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णनगर परिसरात भर चौकात गोळ्या झाडल्या, आरोपी गोळीबार करुन फरार झाले. संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे.

सामना संपादकीयत

नगर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून लवकरच जाहीर होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. ‘संतांची भूमी’ अशीही नगर जिल्हय़ाची ओळख आहे. साईबाबांचे शिर्डी नगर जिल्हय़ातच येते व जगभरातून लाखो भाविक, पर्यटक नगर जिल्हय़ात येत असतात, पण गेल्या चार दिवसांपासून ‘नगर’ गाजते आहे ते तेथील हिंसाचारामुळे, राजकीय दहशतवाद व त्यानंतर झालेल्या हत्याकांडांमुळे. हे प्रकरण देशभर गाजत आहे. त्यामुळे नगर वेगळ्या अर्थाने पर्यटन क्षेत्र झाले आहे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे ‘बाप-बेटे’ आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप हे नवे ‘संतमहात्मे’ उदयास आले आहेत. वाल्याचा शुद्ध वाल्मीकी करण्याचा जोडधंदा २०१४ पासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सुरू केला. त्या उद्योगाची निर्मिती म्हणून ‘संत’ शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाहावे लागेल. नगर जिल्ह्यातील केडगाव येथे संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांचे दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून झाले. संतांची भूमी रक्ताने भिजली. जिल्ह्यात प्रचंड दहशत निर्माण झाली. हत्या झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह पाच-सहा तास जागेवरच पडून होते, पण पोलीस पोहोचले नाहीत. वातावरण पेटू लागले तेव्हा पोलीस पोहोचले. या प्रकरणात तीन आमदार

Related posts

गटारीची आठवड्यापासून तयारी, मटन, चिकनवर चाहत्यांचा ताव

News Desk

कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा; राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

आयएनएस करंजचं जलावतरण

swarit