HW News Marathi
महाराष्ट्र

‘दिवशी गडचिंचले’ भाजपचा गड आहे – सचिन सावंत

मुंबई | काल (१९ एप्रिल) पालघरच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरारवर अनेक ताशेरे ओढण्यास सुरुवात झाली. विरोधक, सत्तेत असणारे सगळेच एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही विरोधकांवर घणाघाती घाव केला आहे. गेली १० वर्ष दिवशी गडचिंचले येथे भाजपचा सरपंच आहे. सध्याच्य सरपंच चित्रा चौधरी असून, अटक केलेल्यांमध्ये सगळ्यात जास्त भाजपचे आहेत, असा घाव सचिन सावंत यांनी केला आहे. पालघरच्या या निर्घण कृत्यावरुन भाजप धार्मिक राजकारण करत अस्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शिका प्रकाशित, समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी

News Desk

भाजपचे ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार

News Desk

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन सेना – भाजपमध्ये सॉफ्ट आणि हार्ड लढाई सुरु –  प्रकाश आंबेडकर

News Desk